Sukh Mhanje Nakki Kay Asta: जयदीप नवा लूक करून शिकवणार शालिनीला धडा

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत जयदीप-गौरी भेटले पण शालिनीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे ज्यामुळे जयदीप-गौरी यांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले. शालिनीला तिच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी जयदीप वेशात शिर्के पाटलाच्या घरात प्रवेश करेल. यासाठी...