दिल्ली प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवणार, म्हणाले…

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाबाबत मंगळवारी (21 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पंजाबच्या वकिलाला विचारले की, शेतात जाळलेल्या भुसाचे म्हणजेच शेताला लागलेल्या आगीचे काय झाले? त्यावर उत्तर देताना वकिलाने सांगितले की, सरकारने पावले उचलली...