मूग डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार उचलू शकते हे मोठे पाऊल, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा!

अन्नधान्य महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार दीर्घकाळापासून पावले उचलत आहे. हरभरा डाळीपाठोपाठ आता मूग डाळीच्या दरातही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार मूग डाळ स्वस्त दरात विकण्याचा विचार करत आहे....