आता उपग्रहाच्या माध्यमातून प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट पोहोचेल, खासगी कंपन्याचा सहभागी 

जगातील सर्वात मोठा ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्शन प्रकल्प असलेल्या भारतनेट प्रकल्पाला आता उपग्रहाचा आधार मिळणार आहे. केंद्र सरकारने (मोदी सरकारने) 1.4 लाख कोटी रुपयांच्या या विशाल प्रकल्पाला नवे रूप देण्याची तयारी केली आहे. या...