वेगवान आर्थिक वाढ आणि समृद्ध मध्यमवर्गामुळे २०३० पर्यंत भारतात तेलाची मागणी सर्वाधिक असेल!

वेगवान आर्थिक वाढीमुळे, २०३० पर्यंत भारतात कच्च्या तेलाची जगातील सर्वाधिक मागणी दिसेल. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि समृद्ध मध्यमवर्गामुळे भारतात तेलाची मागणी सर्वाधिक होणार आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने आपल्या अहवालात या गोष्टी सांगितल्या आहेत. इंटरनॅशनल...