2027-28 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल

2027-28 पर्यंत देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त करून भारत उच्च विकासाच्या मार्गावर परतण्याच्या तयारीत असल्याचे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अरविंद पनगरिया यांनी म्हटले आहे. NITI आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि कोलंबिया...